1 रुपयांत पिक विमा घेण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंतच मुदत; जिल्हा कृषी अधीक्षक फरांदेंची महत्वाची माहिती
सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी खरीप हंगामासाठी पंतप्रधान फसल बीमा योजना सुरु केली आहे. या योजनेत ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंतच या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. सातारा जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे ३६ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती … Read more