कातरखटावमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला १ तास ‘रास्ता रोको’; केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या
कराड प्रतिनिधी । सध्या सर्वत्र पावसाळ्याच्या सरी कोसळत असून अनेक ठिकाणी नदी, नाले, विहिरी, ओढे पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात दरड कोसळून दुर्घटना घडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या खटाव व माण तालुक्यात पाऊस नसल्याने शेतीची पेरणी रखडलेली आहे. हि दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करावी अशी मागणी करत आज … Read more