जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील गावकऱ्यांची 142 टॅँकर भागवतायत ‘तहान’

Satara News 20240323 213041 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यास टंचाईच्या झळा बसत असल्याने सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. … Read more

पाणीप्रश्न संवाद मेळाव्यात औंधसह 20 गावांना 3 वर्षांत पाणी प्रश्न सुटण्याबाबत चर्चा

Khatav News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक प्रकारचे मेळावे होतात. मात्र, जिल्ह्यात इतिहासात पहिलाच खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा इतिहासात प्रथम खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा खटाव तालुक्यातील औंध येथे नुकताच पार पडला. तालुक्यातील पाणी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी भाजप आमदार जयकुमार गोरे यांना खुले निमंत्रण दिले होते. या मेळाव्यास उपस्थित राहत आमदार … Read more

माण- खटावच्या टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संतापले; थेट अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

Satara News 2024 03 22T174519.714 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. अशात पाणी पुरवठा करण्याची मागणी जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच दहिवडी कॉलेज दहिवडीमधील कर्मवीर सभागृहात माण- खटाव तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत ‘माण-खटावमधील टंचाईची परिस्थिती येथील अधिकारी वर्गाने गांभीर्याने घ्यावी, अन्यथा मी तुम्हाला गांभीर्याने घेईन,’ असा स्पष्ट … Read more

वडूजमध्ये निवडणूक प्रशासन व राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांची पार पडली महत्वाची बैठक

Satara News 2024 03 20T192931.663 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत खटाव तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास आदर्श आचारसंहिता कक्षाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येतील. तरी सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे,’ असे आवाहन वडूजच्या तहसीलदार बाई माने यांनी केले. वडूज येथील तहसील कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक … Read more

जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात सर्वाधिक 350 ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा

Satara News 2024 03 19T171535.973 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५० ठिकाणी ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल आणि मे … Read more

विषारी औषध पिल्याने मजुराचा मृत्यू; माजी सरपंचासह दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 29 jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील गोरेगाव (निमसोड) येथील आनंदराव डोईफोडे यांना गावातील तिघा जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. याप्रकरणी भीतीपोटी आनंदराव डोईफोडे यांनी किटकनाशक प्राशन केले होते. त्यांच्यावर सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी माजी … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंचा विरोधकांवर निशाना; म्हणाले की,

Khatav News jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव आणि माण तालुक्यामध्ये कधीच दुजाभाव केला नाही. ‘टेल टू हेड’ पाणी देण्याचा कायदा असूनही, खटावला पाणी देण्याला नेहमी प्राधान्य दिले आहे. आताही उरमोडीचे पाणी कळंबीपासून वडूज परिसरातील सातेवाडी भागात वाहत आहे. येरळा नदीतही जिहे-कठापूर योजनेतून पाणी येईल, तितके पाणी नेर धरणातून सुरू आहे. त्यानंतरही काही नेहमीचे आंदोलक वडूजमध्ये आंदोलनाची नौटंकी करत … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ग्रामंपचायतीनं पहिल्यांदा घेतलं असा निर्णय कि त्यामुळे दिसली दुष्काळाची दाहकता

Satara News 2024 03 01T181655.368 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आज अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. या गावांपैकी एक खातगुण हे गाव होय. या गावात जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली असून गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आल्यामुळे गावच्या ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ चे कलम लागू केले आहे. … Read more

पाणी प्रश्न पेटला… जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी पाण्यासाठी चक्क वाघ्या मुरळीद्वारे जागरण

Vaduj News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळ भाग म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात पाणी प्रशन चांगलाच पेटला आहे. खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर प्रशासनाच्या दारात जागरण, गोंधळ घालण्यात आला. यावेळी वाघ्या मुरळीद्वारे ‘पाण्यासाठी नाचते मी पर्वा कुणाची..’ चे सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खटाव तालुक्यात सध्या पिण्यासह … Read more

जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची झाली बदली

Satara News 2024 02 24T190917.496 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक अधिकाऱ्यांच्या विभागवार बदल्या केल्या जाय आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

मराठा आरक्षणबाबतच्या निर्णयानंतर आ. जयाभाऊंनी केली खास Facebook Post

Satara News 87 jpg

सातारा प्रतिनिधी । मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनापूर्वी काल राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक घेतली. या बैठकीत मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर भाजप आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारचे आभार मानले आहेत. त्याची हि फेसबूक पोस्ट … Read more

जलपूजन कार्यक्रमाची आंधळीत जय्यत तयारी

Satara News 20240220 090342 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या आंधळी (ता. माण) येथील धरणात आलेल्या पाण्याचे पूजन उद्या बुधवारी (दि. 21) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तेथे जाहीर सभा होणार आहे. आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पाणीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी धरणात 150 फुटांचा रॅम्प आणि त्यावर … Read more