सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर!; ‘या’ योजनेसाठी मिळणार 75 टक्के अनुदान

Satara Agriculture News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन अशा शेती अवजारे खरेदी, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी विविध अशा योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. अशाच एक योजनेसाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेडनेट, हरितगृह या घटकांचा फलोत्पादन विकास अभियाच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. माण, खटाव, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी … Read more

सातारा जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताच्या ‘या’ दोन योजनांना मिळाली मंजुरी

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषद सेस अंतर्गत जिल्हयातील शेतऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने राबविण्यात येत आहेत. दरम्यान, जनावरांच्या चाऱ्याचा कार्यक्षम वापरासाठी शेतकऱ्यांना मुरघास साठवणूकीसाठी सायलेज बॅग तसेच कडबाकुटी यंत्र या दोन योजनांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतकी’ टक्के झाली खरिपाची पेरणी

Agriculture News 1

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच २७ जुलैपर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. पावसाळा सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून खरिपाची पेरणी देखील करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात खरिपाचे लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 86 हजार 973 हेक्टर आहे. यापैकी 2 … Read more

शेतकऱ्यांना दर्जेदार कृषि निविष्ठांचा पुरवठा करा; जिल्हाधिकारी डुडी यांचे निर्देश

Jitendra Dudis News

कराड प्रतिनिधी । शेतकऱ्यांची बियाणे, खते, व किटकनाशके या कृषि निविष्ठांमध्ये फसवणूक होवून त्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी कृषि विभागाने काटेकोर दक्षता घ्यावी. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही. गुणवत्ता नियंत्रणामध्ये ज्या बियाणे, खते, आणि किटकनाशकांचे नमुने अप्रामणित आढळून ज्या कंपन्या कोर्ट केस पात्र ठरल्या आहेत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी. कृषि निविष्ठा … Read more

बांबू लागवड अभियान यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा : नंदकुमार वर्मा

Bamboo Planting Campaign Guidance Workshop

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत बांबू लागवड अभियान सुरू करण्यात आले आहे. बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मनरेगाचे मिशन महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी दिल्या. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बांबू लागवड अभियान मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी शेतकरी नेते … Read more

कराड तालुक्यात तब्बल ‘इतक्या’ हजार हेक्टरवर पेरण्या रखडल्या

Farmers

कराड प्रतिनिधी । जुलै महिना सुरु झाला तरी पावसाच्या केवळ हलक्याशा श्री कोसळत आहे. तर गेल्या दोन दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा आभाळाकडं डोळं लावून बसला आहे. सध्या ऋतुमान बदलल्यामुळे पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे पेरण्यांचे नियोजनच कोलमडले आहे. कराड तालुक्यात पाहिल्यास आतापर्यंत केवळ दोन ते तीन टक्के क्षेत्रात पेरणी झाली असून 34 हजार हेक्टरवरील पेरण्या … Read more

कृषी विभागाचे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन; पेरणीबाबत दिल्या ‘या’ सूचना

Agri News

कराड प्रतिनिधी । सध्या पाऊस पडत नसल्यामुळे सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येला जनतेला सामोरं जावं लागत आहे. अशात काल जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. अशात कृषी विभागाकडून पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ८० ते १०० मि.ली पाऊस पडल्याशिवाय सर्वसामान्य पेरणी करू येऊ नये. शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन … Read more