बोगस खते, बियाणे विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन
सातारा प्रतिनिधी । दरवर्षी पावसाळा जवळ आला की, खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून खरे, बियाणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यांना दर्जेदार आणि उत्तम प्रतीची बियाणे मिळावीत यासाठी कृषी विभागाकडून देखील अनुदान तत्वावर बियाणांचे वाटप केले जाते. त्याचबरोबर कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी जोरदार तयारी केली जाते. अशीच तयारी यंदा कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात … Read more