साताऱ्यात संतप्त नागरिकांनी रिकामी भांडी घेऊन अर्धा तास पाण्यासाठी केला रास्तारोको

Satara News 57 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गत आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून पाणी उपाययोजनाबाबत पालिकेकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यादोगोपाळ पेठेतील रहिवाशांनी बुधवारी सकाळी रिकामी भांडी रस्त्यावर मांडून रास्ता रोको केला. सातारा शहरात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशात पालिकेकडून आठवड्यातून … Read more