नरबळी कायद्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांची अधिवेशनात महत्वाची मागणी; म्हणाले की,

Karad News 5 1 jpg

कराड प्रतिनिधी । राज्याचे हिवाळा अधिवेशन काल पार पडले. यावेळचे अधिवेशन अनेक मुद्यांची चांगलेच गाजले. अधिवेशनात माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नरबळी बाबत राज्यातील घडलेल्या घटनांबाबत “औचित्याचा मुद्दा” माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी राज्यात नरबळी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याचे नियम तात्काळ करावेत, अशी आग्रहाची मागणी देखील चव्हाण यांनी केली. ६ … Read more

बुलेट ट्रेनसाठी कराड – चिपळूण रेल्वेमार्ग थंडबस्त्यात?; पृथ्वीराजबाबांचा अधिवेशनात सवाल

Karad News 2 1 jpg

कराड प्रतिनिधी । प्रस्तावित कराड-चिपळूण रेल्वे मार्ग हा मराठवाड्याला थेट कोकणशी आणि इतर जिल्हे बंदरांशी जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे; परंतु सरकारला या प्रकल्पाचा विसर पडला आहे. या प्रकल्पाची काहीच प्रगती दिसून येत नाही. तेव्हा बुलेट ट्रेनसाठी हा प्रकल्प थंडबस्त्यात तर टाकला नाही ना? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी विधानसभेत केला. या प्रकल्पासंबंधी … Read more

हिवाळी अधिवेशनात आ. बाळासाहेब पाटलांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी; म्हणाले की,

Karad News 11 jpg

कराड प्रतिनिधी । राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधी गटात खडाजंगी होत आहे. दरम्यान, आज पार पडलेल्या कामकाजावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी महत्वाची मागणी केली. बँकामध्ये ऑनलाइन व्यवहार होत असून काही ठिकाणी हॅकर्सकडून हल्ला होण्याचे प्रकार केले जात … Read more