पाचगणीत जीवन प्राधिकरणाविरोधात नागरिकांचा मोर्चा

Pachagani News 20240222 094913 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरात गंभीर पाणी टंचाइ निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक हेन्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात … Read more

कोयना धरणातून 1 हजार क्युसेक्स पाण्याचा करण्यात आला विसर्ग

Koyna News jpg

पाटण प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसापासून सांगलीतील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी केली जात आहे. या मागणीचा विचार करता कोयना धरणाच्या आपत्कालिन दरवाजामधून आज सकाळपासून १ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे आता सांगलीसाठी पायथा वीजगृह २१०० आणि १००० असे मिळून ३१०० क्युसेक्स इतके पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट … Read more

कोयनेतून कृष्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग;कृष्णाकाठाच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Karad News 32 1 jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना धरणातून आज मंगळवारी दुपारपासून २ हजार ६०० क्युसेकने पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले. कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सातारासह सर्व जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता चांगलीच वाढली आहे. पाऊस नसल्यामुळे सातारासह सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांनी … Read more

जलपूजन कार्यक्रमाची आंधळीत जय्यत तयारी

Satara News 20240220 090342 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या आंधळी (ता. माण) येथील धरणात आलेल्या पाण्याचे पूजन उद्या बुधवारी (दि. 21) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तेथे जाहीर सभा होणार आहे. आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पाणीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी धरणात 150 फुटांचा रॅम्प आणि त्यावर … Read more

टंचाई काळात उपसाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा : जितेंद्र डुडी

Satara News 55 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पुढील काळात पाणी टंचाईचे संकट बिकट होऊ शकते. त्यामुळे ज्या ज्या विभागांना टंचाई निवरणार्थ उपायोजनांची जबाबदारी दिली आहे, अशा विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. तसेच टंचाईच्या ठिकाणी उपसा बंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी. उपसा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर … Read more

खंडाळा-फलटणचे पाणी आज होणार बंद, नेमकं काय आहे कारण?

Khandala Phaltan News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटण तालुक्यात विहित मंजूर पाणी सुरू आहे. ते संपताच आज बंद करण्यात येणार आहे. तसेच लाभक्षेत्रात चालू आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वाई तालुक्यातील धोम धरणातील बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटणला पाणी सोडण्यात … Read more

जिल्ह्यात टँकरच्या संख्येत झाली वाढ, ‘इतक्या’ गावांना पाणीपुरवठा

Satara News 50 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील उष्माघाताचा झळा हळूहळू जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी कडक उन्ह देखील पडत आहे. दरम्यान, मागील वर्षांप्रमाणे यंदा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नसल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार आहे. जिल्ह्यात अजूनही काही गावात पाण्याअभावी टँकर सुरु असून माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह इतरही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे. … Read more

‘या’ ब्रिटिशकालीन तलाव प्रश्नी प्राणीमित्रांसह मच्छीमारांनी घातलं जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडं

Leke News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत. त्यासह सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील सर्वात महत्वाचा मात्र दुर्लक्षित असलेलया सातारा, सांगली आणि सोलापूर जिह्याच्या सीमारेषेवर असणारा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. हा तलाव आटण्याच्या मार्गावर असून म्हसवड मध्यम प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या राजेवाडी तलावात आज फक्त उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राजेवाडी, … Read more

धोमचा उजवा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया

Dhom Canal jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात अगोदरच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. पावसाअभावी धरण, तलावयात कमी प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहान करण्यात आले असताना वाई तालुक्यातील धोम उजवा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. मागील पन्नास दिवसांपासून धोम उजव्या कालव्यात 190/200 क्युसेसने पाण्याचा … Read more

अनधिकृत उपसा सिंचन पंप काढून घ्या; अन्यथा कठोर कारवाई करू; कोयना सिंचन विभागाचा इशारा

Koyna Irrigation News jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना सिंचन व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृतपणे पाणी उचलत असलेल्या उपसा सिंचन योजनाधारकांनी आपले उपसा सिंचन पंप तात्काळ काढून घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर पाटबंधारे अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे जुलै २०२४ अखेर पिण्याचे पाणी … Read more

तुर्कीतून बाजरीचे बियाणे आणून काढले 3 फुट लांबीचे कणीस…; ‘माण’च्या शेतकऱ्यानं करून दाखवलं!

Agriculture News jpg

सातारा प्रतिनिधी । पावसाअभावी पिकांना पाणी देणंही मुश्किलीचे बनले असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, दुसरीकडे कायम पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील एका शेतकऱ्याने कमाल करून दाखवली आहे. माण तालुक्यातील पळशी येथील शेतकरी बबन ढोले यांनी तुर्कीतून बाजरीचे बियाणाची आणून त्याची लागवड केली असून या पिकाला ३ फुटांपर्यत कणसे लागली आहेत. माण तालुका … Read more

कृष्णाकाठी पाण्याची परिस्थिती बिकट, कोयना धरणातून सोडले पाणी

koyna dam water

सातारा प्रतिनिधी । पावसाने ओढ दिल्याने पुर्वेकडील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट बनली आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती सांगली महापालिकेकडून पाटबंधारे विभागाला करण्यात आल्यानंतर शनिवारी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील एक युनिट कार्यान्वित करून १०५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. कृष्णा नदीचे पात्र पडले कोरडे कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याने अनेक ठिकाणी तळ गाठला … Read more