जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात सर्वाधिक 350 ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा

Satara News 2024 03 19T171535.973 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५० ठिकाणी ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल आणि मे … Read more

कालव्यातून पाणी उपसा प्रतिबंधासाठी जलसंपदा विभागाचे महत्वाचे आवाहन

Satara News 2024 03 18T182947.453 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात कोरेगाव, माण, खटावसह काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या तालुक्यात समन्यायी पद्धतीने सिंचनासाठी आवश्यक पाणी विसर्ग पोहचण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याचे लक्षात घेत सिंचन विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे तालुक्यातील कालव्याच्या दोन्ही बाजूला आवश्यकतेनुसार ३० मीटर ते ५० मीटर अंतरावर कलम १४४ आदेश लागू … Read more

पुलाच्या कामावेळी जलवाहिनी फुटल्याने शाहूपुरीत पाणीपुरवठा झाला ठप्प

Satara News 2024 03 13T151128.409 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सातारा पालिकेच्या वतीने शाहूपुरी चौकालगत असलेल्या जुन्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आज सकाळी या कामासाठी खोदकाम केले जाय होते. … Read more

कोयनेच्या आपत्कालीन दरवाजातून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरु

Koyna News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । सध्या सांगलीत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळीस्थिती वाढलयामुळे कोयना सिंचन विभागाकडे वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेत कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालिन दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून सांगलीसाठी ५०० आणि पायथा वीजगृहातील २१०० असा २६०० क्यूसेक … Read more

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी जलवाहिनीला लागली गळती; लाखो लीटर पाणी वाया

Satara News 81 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरामध्ये अगोदरच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक देखील त्रासले आहेत. अशातच पालिकेपासून काही अंतरावर असलेल्या ‘सर्वोदय हाऊसिंग सोसायटी’ला पाणीपुरवठा करणार्‍या एका जलवाहिनीला गळती लागण्याच्या प्रकार नुकताच घडला. या जलवाहिनीच्या लागलेल्या गळतीमुळे ४ महिन्यांत लाखो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे हीच गळती वर्षभरापूर्वी पालिकेने दुरुस्त केली होती; … Read more

साताऱ्यात पाण्याबाबत पालिकेकडून जुना निर्णय रद्द, असे आहे नवीन वेळापत्रक

Satara News 61 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील काही नागरिकांनी पाण्यासाठी मोकळे हंडे घेऊन रास्ता रोको देखील केला होता. यानंतर पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत कास व शहापूर योजनेतील उपलब्ध पाणीसाठ्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. सातारा पालिकेने दोन्ही योजनांच्या पाणीपुरवठ्यात कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी … Read more

साताऱ्यात संतप्त नागरिकांनी रिकामी भांडी घेऊन अर्धा तास पाण्यासाठी केला रास्तारोको

Satara News 57 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गत आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून पाणी उपाययोजनाबाबत पालिकेकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यादोगोपाळ पेठेतील रहिवाशांनी बुधवारी सकाळी रिकामी भांडी रस्त्यावर मांडून रास्ता रोको केला. सातारा शहरात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशात पालिकेकडून आठवड्यातून … Read more

जिल्ह्याधिकारी डुडींच्या पाणी सोडण्याबाबत सूचना; सांगलीसह कराड तालुक्यातील ‘या’ गावाचा पाणी प्रश्न लागणार मार्गी

Satara News 56 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कृष्णा कालव्यात पाणी सोडण्याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले होते. त्यांच्या पत्रातील मागणीनुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कराड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. सातारा … Read more

सांगलीच्या ‘या’ आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; केली तारळी धरणातून पाणी सोडण्याची मागणी

Tarli Dam News jpg

सातारा प्रतिनिधी । उन्हाळा जवळ आल्या सध्या पाण्याची कमतरता जास्त भासू लागली आहे. अशांत सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत. या भागातील टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार सुमनताई आर. आर. पाटील, आमदार मानसिंग नाईक आणि आमदार अरुण लाड यांनी केली आहे. यासंदर्भात या आमदारांनी काल … Read more

भाजप आ. जयकुमार गोरेंचा विरोधकांवर निशाना; म्हणाले की,

Khatav News jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव आणि माण तालुक्यामध्ये कधीच दुजाभाव केला नाही. ‘टेल टू हेड’ पाणी देण्याचा कायदा असूनही, खटावला पाणी देण्याला नेहमी प्राधान्य दिले आहे. आताही उरमोडीचे पाणी कळंबीपासून वडूज परिसरातील सातेवाडी भागात वाहत आहे. येरळा नदीतही जिहे-कठापूर योजनेतून पाणी येईल, तितके पाणी नेर धरणातून सुरू आहे. त्यानंतरही काही नेहमीचे आंदोलक वडूजमध्ये आंदोलनाची नौटंकी करत … Read more

‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून 927 गावांत नळजोडणी पूर्ण

Satara News 2024 02 28T135452.560 jpg

सातारा प्रतिनिधी । वाढत्या उष्माघातामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अशात ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. अशात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देणारी एक गोष्ट घडली असून गावोगावो नळजोडणीद्वारे ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील 927 गावांत नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत २०२२-२३ वर्षात 185 कोटी खर्च झाले असून जिल्ह्यातील ही योजना सध्या … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते शुभारंभ

Satara News 20240225 090136 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्व गावात हा रथ मार्गक्रमण करणार आहे. या जलरथाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर … Read more