जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात सर्वाधिक 350 ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा

Satara News 2024 03 19T171535.973 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५० ठिकाणी ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल आणि मे … Read more

कोरेगाव उत्तरमधील ‘या’ गावांत पाणी टंचाई; ग्रामस्थांसह महिला आक्रमक

Koregaon North News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके या चार गावांच्या परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल दि. १४ रोजी नायगाव येथील महिलांनी ग्रामस्थांच्या वतीने गावात हंडा मोर्चा काढण्यात आला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात सध्या मार्च महिन्यातच … Read more

सांगलीच्या ‘या’ आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; केली तारळी धरणातून पाणी सोडण्याची मागणी

Tarli Dam News jpg

सातारा प्रतिनिधी । उन्हाळा जवळ आल्या सध्या पाण्याची कमतरता जास्त भासू लागली आहे. अशांत सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत. या भागातील टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार सुमनताई आर. आर. पाटील, आमदार मानसिंग नाईक आणि आमदार अरुण लाड यांनी केली आहे. यासंदर्भात या आमदारांनी काल … Read more

जिल्ह्यातील ‘या’ ग्रामंपचायतीनं पहिल्यांदा घेतलं असा निर्णय कि त्यामुळे दिसली दुष्काळाची दाहकता

Satara News 2024 03 01T181655.368 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आज अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. या गावांपैकी एक खातगुण हे गाव होय. या गावात जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली असून गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आल्यामुळे गावच्या ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ चे कलम लागू केले आहे. … Read more

प्रशासनाने प्रभावीपणे पाणी टंचाई परिस्थिती हाताळावी; आ. पृथ्वीराज बाबांच्या महत्वाच्या सूचना

Karad News 46 jpg

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज कराड तालुका प्रशासनाची पाणी टंचाईची आढावा बैठक पार पडली. “यावेळी “सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने येणाऱ्या काही दिवसात पाणी टंचाईचे भीषण संकट उभा राहू शकते. काही ठिकाणी पाणी टंचाई परिस्थिती आत्ताच निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने प्रभावीपणे … Read more

पाचगणीत जीवन प्राधिकरणाविरोधात नागरिकांचा मोर्चा

Pachagani News 20240222 094913 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरात गंभीर पाणी टंचाइ निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक हेन्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात … Read more

टंचाई काळात उपसाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा : जितेंद्र डुडी

Satara News 55 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पुढील काळात पाणी टंचाईचे संकट बिकट होऊ शकते. त्यामुळे ज्या ज्या विभागांना टंचाई निवरणार्थ उपायोजनांची जबाबदारी दिली आहे, अशा विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. तसेच टंचाईच्या ठिकाणी उपसा बंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी. उपसा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर … Read more

पावसाच्या हजेरीनंतरही सातारा जिल्ह्यात अद्याप ‘इतक्या’ गावात ‘पाणीटंचाई’

Water Shortage Satara District News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. मात्र, आता जिल्ह्यातील काही भागात परतीचा चांगला पाऊस झाल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या 102 वरुन आता 96 पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या 86 गावे आणि 404 वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा … Read more

पुढील वर्षातील संभाव्य टंचाई रोखण्यासाठी आत्तापासूनच उपाय योजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । पुढील वर्षातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा, पाटबंधारेच्या प्रकल्पांची दुरुस्ती करावी. तसेच पाणी, चारा टंचाई संदर्भातील सर्व बाबींचा आराखडा तयार करुन आत्तापासूनच उपाययोजना सुरु करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आज पाणी, चारा टंचाईबाबत आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डुडी … Read more

सातारा जिल्ह्यात 82 गावे अन् 404 वाड्यांत पाण्याचा ठणठणाट !

Satara Water Shortage 20230907 142335 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा ठणठणाट असून टंचाईतही वाढ झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील 82 गावे आणि 404 वाड्यांच्या घशाला कोरड असून त्यासाठी 86 टॅंकर सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात 2017-18 साली दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी जवळपास 200 हून अधिक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, मागील … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वाढ; 79.70 TMC झाला पाणीसाठा

jpg 20230728 100949 0000

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरणाच्या जलाशयात दररोज एक ते दोन टीएमसीने भर पडत आहे. दरम्यान, कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 79.70 टीएमसी झाला असून, सुमारे 75.72 टक्के धरण भरले आहे. जलाशयात प्रतिसेकंद 19 हजार 297 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग … Read more

कोयना धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; 75.77 TMC झाला पाणीसाठा

Koyna Dam 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरणाच्या जलाशयात दररोज एक ते दोन टीएमसीने भर पडत आहे. मुसळधार पावसामुळे धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 20 हजार 106 क्युसेस अशी सुरू आहे. तर धरणात सध्या 75.77 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. जलाशयाचा … Read more