सातारकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारपासून होणार पाणीकपात

Satara News 66

सातारा प्रतिनिधी । सध्या पावसाने सर्वत्र उघडीप दिली असून जिल्ह्यातील तलाव, धरणांमध्ये मोबल्क पाणीसाठा झाला आहे. सातारकरांना पाणीपुवठा करणाऱ्या कास धरणात देखील चांगला पाणीसाठा झाला आहे. मात्र, सातारकरांना पाणीटंचाईला सामोरं जाव लागणार आहे. कास व शहापूर पाणी योजनांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने 16 ऑगस्टपासून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक पेठेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक … Read more

कोयना धरणातील विसर्ग आणखी कमी होणार, तूर्तास पुराचा धोका टळला

Koyna Dam News 6

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवकही घटली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता विसर्ग आणखी कमी केला जाणार आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता कोयना धरणात ८६.११ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून ४०,००० क्युसेक्स आणि पायथा विद्युत गृहातून २१०० … Read more

जिल्ह्यात रिमझिम पाऊस; कोयना धरणात पाणीसाठा किती?

Koyna News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आज कमी झाला असून धरणात देखील पाण्याची आवक काहीशा प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, कोयना धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली असून वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरला 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाणीसाठा 86.63 टीएमसी झाला … Read more

कोयना धरणातून दुपारी ‘इतका’ विसर्ग वाढणार, कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam News 4

पाटण प्रतिनिधी । कोयना धरणात आज मंगळवारी सकाळी ८ वाजता एकूण ८५.३७ टीएमसी (८१.११%) पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यावरून ३०,००० क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी १२:०० … Read more

महाबळेश्वरमध्ये ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद; कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 33.84 TMC

Patan News 2

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 29 तर नवजाला 47 आणि महाबळेश्वरमध्ये 73 मिलीमीटर झाला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा 33.84 टीएमसी झाला आहे. परिणामी धरण 32.15 टक्के भरले आहे. सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रातही पावसाने … Read more

कराड उत्तरेतील ‘या’ गावात भीषण पाणी टंचाई; जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Karad News 5

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अमरण उपोषण दि. १ नोव्हेंबर रोजी केले होते. दोन महिण्याच्या आत प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, आता चार महिने झाले तरी प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शामगावसह परिसरातील पिण्याच्याच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने … Read more

साताऱ्याचा पाणीपुरवठा सोमवार, मंगळवारी राहणार बंद; नेमकं कारण काय?

Satara News 20240511 120059 0000

सातारा प्रतिनिधी | एन उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या राज्यात सर्वत्र भासत असताना सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. सोमवार (दि. १३) व मंगळवारी (दि. १४) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.या कामासाठी वेळ लागणार … Read more

सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये ‘इतका’ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक!

Water News 20240403 153503 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. उरमोडी धरणात तर २० टक्केच पाणीसाठा राहिला आहे.तर कोयना धरणात ५३ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने समाधानाची स्थिती आहे. दरम्यान, सध्या प्रमुख सहा धरणांत ६९ टीएमसी … Read more

पाणीप्रश्न संवाद मेळाव्यात औंधसह 20 गावांना 3 वर्षांत पाणी प्रश्न सुटण्याबाबत चर्चा

Khatav News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक प्रकारचे मेळावे होतात. मात्र, जिल्ह्यात इतिहासात पहिलाच खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा इतिहासात प्रथम खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा खटाव तालुक्यातील औंध येथे नुकताच पार पडला. तालुक्यातील पाणी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी भाजप आमदार जयकुमार गोरे यांना खुले निमंत्रण दिले होते. या मेळाव्यास उपस्थित राहत आमदार … Read more

माण- खटावच्या टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संतापले; थेट अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

Satara News 2024 03 22T174519.714 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. अशात पाणी पुरवठा करण्याची मागणी जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच दहिवडी कॉलेज दहिवडीमधील कर्मवीर सभागृहात माण- खटाव तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत ‘माण-खटावमधील टंचाईची परिस्थिती येथील अधिकारी वर्गाने गांभीर्याने घ्यावी, अन्यथा मी तुम्हाला गांभीर्याने घेईन,’ असा स्पष्ट … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील भागात वाढली दुष्काळाची दाहकता; टँकरने पाणीपुरवठा सुरु

Satara News 2024 03 20T141733.298 jpg

सातारा प्रतिनिधी । नेहमी दुष्काळग्रस्त असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या दुष्काळाची दाहकता चांगलीच वाढली आहे. तसेच जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या पूर्वेकडील भागासही दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सध्या फलटण तालुक्यात १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून खंडाळा तालुक्यात १ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. जिल्ह्यात पूर्वे आणि पश्चिम भागात वाढलेल्या दुष्काळाच्या दाहकतेमुळे … Read more

सातारा पालिकेने 265 जणांना बजावली दंडात्मक कारवाईची नोटीस

Satara News 2024 03 19T190642.315 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सातारा शहरातील तब्बल २६५ बोगस नळ कनेक्शनधारकांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. या नळनधारकांना पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली असून, दंड भरून नळकनेक्शन नियमित न करणाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, सातारावासीयांना पाणीटंचाईबरोबरच पाणीकपातीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका … Read more