जिल्ह्यातील जलप्रकल्प, तलाव होणार गाळमुक्त : गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांना शासनाकडून मंजुरी

Satara News 14

सातारा प्रतिनिधी । पावसाने यंदाच्या वर्षी ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तळाला गेला आहे. जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली असताना मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने धरण आणि छोट्या-मोठ्या जलाशयांतील गाळ काढण्याची मोहिमी हाती घेतली आहे. त्यानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यतेतून ११.८४ लाख घनमीटर आणि लोकसहभागातून ४.५० लाख घनमीटर गाळ … Read more