‘रयत क्रांति’च्या आंदोलनाची दखल; बोंबाळवाडी तलावात पाणी

20240111 122143 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील बोबाळवाडी तलावामध्ये पाणी शिल्लक नसल्याने शामगाव परिसरातील शेतकऱ्यांची पिके वाळत चालली होती. चार दिवसांपूर्वी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली शामगाव मधील शेतकऱ्यांनी टेंभू उपसा प्रकल्प अभियंता राजन रेड्डीयार व अभियंता दादा नरवडे यांना निवेदन देत पाणी सोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर टेंभू प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी तलावामध्ये … Read more

वाईतील जललक्ष्मी योजनेच्या 32 व्हॉल्व्हची चोरी

Wai News 20240109 174642 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्याच्या पश्चिम भागासाठी वरदान ठरलेल्या ‘जललक्ष्मी’ योजनेचे एकूण ३२ व्हॉल्व्ह चोरट्यांकडून लंपास करण्यात आले. याप्रकरणी धोम पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता विक्रम मोकाशी यांनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जललक्ष्मी योजना बलकवडी धरणावर उभारण्यात आली आहे. या धरणातून बंदिस्त … Read more

साताऱ्याच्या पश्चिम भागात पाण्याचा ठणठणाट; संतप्त नागरिक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Satara News 60 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या काही बभगत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहेत. त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सातारा शहराच्या पश्चिमेकडील रामाचा गोट, मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ हा भाग ८ महिन्यांपासून पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ही समस्या संपुष्ठात आलेली नाही. आठ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास दि. ८ … Read more

जिहे-कठापूरचे काम बंद पडणार; कुणी दिला इशारा?

Satara News 55 jpg

सातारा प्रतिनिधी । गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा जलसिंचन योजनेच्या बंधाऱ्यांमध्ये कठापूर आणि सातारा तालुक्यातील तासगाव येथील शेत जमिनी बाधित झाल्या आहेत. राज्य सरकारने जमिनींचे मूल्यांकन करताना सातारा तालुक्याला झुकते माप दिले असून कठापूर येथील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. रेडीरेकनर दरातील तफावत दूर करून सर्व शेतकऱ्यांना एकाच दराने मूल्यांकन करावे, अशी मागणी करत जोपर्यंत सरकार याबाबत … Read more

टेंभू सुधारित योजनेमुळे 41 हजार 003 हेक्टर क्षेत्राला पाणी; सातारासह ‘या’ जिल्ह्यातील गावांना होणार फायदा

Tembu Revised Scheme News jpg

सातारा प्रतिनिधी । आशिया खंडातील सर्वात पहिली जलउपसा सिंचन योजना टेंभू उपसा सिंचन योजना हा प्रकल्प 1996 साली सुरू झाला. महत्वकांशी असलेल्या या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ७ हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाकडून हिवाळी अधिवेशनावेळी गुरुवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांमधील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र … Read more

वांग-मराठवाडी धरणाच्या बांधकामास मुहूर्त सापडला

Wang Marathwadi Dam News jpg

पाटण प्रतिनिधी । वांग – मराठवाडी धरणाच्या उर्वरित कामास कधी सुरुवात होणार? अशी विचारणा केली जात असताना आता धरणाच्या कामासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्यक्षात कामाला मुहूर्त लागला असून कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. धरणाचे काम अंतिम टप्यात आले असून, काही महिन्यांतच धरणाचे काम पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संघर्षात असलेले मराठवाडी धरण कधी … Read more

कास धरणामुळे सातारकरांचा काय फायदा होणार?; खा. उदयनराजेंनी दिलं ‘हे’ उत्तर

Satara News 20231128 141154 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पुढील पन्नास वर्षांचा विचार करून कास धरणाची उंची वाढविण्यात आली आहे. धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या धरणामुळे शहराच्या विकासाचा वेग निश्चितच वाढेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, दुसऱ्या … Read more

सातारा जिल्ह्यातील तब्बल ‘इतक्या’ महसूल मंडलात दुष्काळ!

Satara Drought News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 8 तालुक्यांतील 65 महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडलांतील दुष्काळग्रस्तांना सर्व सवलती लागू होणार आहेत. राज्य शासनाकडून नुकतीच दुष्काळसदृश तालुक्यांची यादी शासनाने जाहीर केली. मुंंबईत मंत्रालयातील वॉर रूम येथे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभाग व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार … Read more

कराड शहरात उद्यापासून 4 दिवस पाणीपुरवठा बंद?; नेमकं कारण काय?

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शहरात दररोज मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा हा केला जातो. मात्र, कराड शहरात उद्या गुरुवार दि. १२/१०/२०२३ ते दि. १५/१०/२०२३ रोजीपर्यंत सलग चार दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती कराड पालिकेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे. कराड पालिकेच्यावरतीने आज महत्वाचे निवेदन काढण्यात आलेले … Read more

पावसाच्या हजेरीनंतरही सातारा जिल्ह्यात अद्याप ‘इतक्या’ गावात ‘पाणीटंचाई’

Water Shortage Satara District News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. मात्र, आता जिल्ह्यातील काही भागात परतीचा चांगला पाऊस झाल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या 102 वरुन आता 96 पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या 86 गावे आणि 404 वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा … Read more

सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य शासनाची मान्यता, टेंभूबाबतही लवकरच निर्णय

Jawali News 20231002 213858 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनासह अनेक दुष्काळी गावातील पाणी प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावला आहे. याचाच एक भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बोंडारवाडी प्रकल्पाला मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी शिवसेना आमदार अनिलराव बाबर यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मान्यतेनंतर शिवसेना आमदार बाबर यांच्या पाठपुराव्याला … Read more

सातारा जिल्ह्यातील 4 दुष्काळी तालुक्यातील पाणी प्रश्नी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठी घोषणा

Devendra Fadnavis jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाबाबत काल महत्वाची बैठक सुपर पडली. बैठकीत फेरजुळ नियोजनास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली. या महत्वाच्या निर्णयामुळे सातार्‍यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित आहेत अशा भागांना याचा मोठा फायदा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये … Read more