बंदीवासात वाढलेले 10 जटायू पक्षी निसर्गात स्वतंत्रपणे घेणार गगन भरारी
सातारा प्रतिनिधी | पुराणात जटायु गिधाडांचा उल्लेख आहे. रामायणामध्ये याच जटायु पक्षाने सीता मातेला लंकापती रावणापासून वाचविण्यासाठी आपले प्राण पणाला लावल्याचा उल्लेख आहे. पारसी समाजामध्ये प्रेतांना दफन करण्यापेक्षा निसर्गातिल गिधाडांना खावू देण्याची प्रथा होती. पण गिधाडेच नामशेष होवू लागल्याने ती मोडीत निघाली. अशात बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांच्या गेल्या तीन दशकातील प्रयत्नांना आता यश येताना … Read more