सातारा प्रतिसरकारने स्वातंत्र्य चळवळीत दिलेलं योगदान सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे : वैभव नायकवडी
सातारा प्रतिनिधी | पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी १० सप्टेंबर १९४४ ला सातारा जिल्हा कारागृहाच्या तटावरून टाकलेल्या उडीला ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या शौर्य दिनानिमित्त सातारा मध्यवर्ती कारागृहासमोर नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, तो इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे. तो आपण विसरता कामा नये. ती स्फूर्तीच खरी आपली प्रेरणा आहे. … Read more