पावसाळ्यात जनावरांना आजारापासून रोखण्यासाठी करा लसीकरण; पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू

Satara News 32

कराड प्रतिनिधी । पावसाळा सुरुवात झाली की साथरोगांमध्ये वाढ होते. पावसाळ्यात माणसांप्रमाणचे जनावरांनाही अनेक आजार होत असतात. त्यामुळे पशुपालकांना काळजी घ्यावी लागते. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या वतीनेही पशुधनाची काळजी घेण्यात येते. यासाठी जनावरांना लसीकरण करण्यात येते. सध्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम सुरू असून पावसाळ्याच्या काळात पशुधनासाठी हे लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाळ्यात घटसर्प, फच्या यांसारख्या … Read more