जिल्ह्यातील आदिवासी कातकरी कुटुंबांना मिळणार महत्वाच्या सुविधा

Satara News 59 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना (PM-JANMAN) या योजनेची सुरवात दि. १५ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. हि योजना प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ९ मंत्रालयांद्वारे ११ विशेष बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहू … Read more