सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी अन् व्यापाऱ्यांच्या बैठकीत आले खरेदीवर तोडगा; प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव
सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नवीन आले आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सरसकट आले खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होत असल्याने सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नुकतीच एक महत्वाची बैठक घेण्यात आली. … Read more