मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावाकडे जाणारी तराफा सेवा पुन्हा सुरु

Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान , पावसाळा आला कि कोयना धरण क्षेत्रामध्ये असलेल्या दुर्गम गावातील रस्ते व पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे येथील लोकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे दळणवळण करता येत नाही. त्यांना बोटीच्या माध्यमातून प्रशासनाकडून सुविधा पुरवल्या जातात. अशीच सुविधा मुख्यमंत्री एकनाथ … Read more