सातारा जिल्ह्यात आल्याचा प्रश्न पेटला…! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आले वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड

Satara News 20240724 093646 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा सातारा सांगली औरंगाबाद या ठिकाणी अजूनही व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करूनच आल्याची खरेदी केली जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी प्रतवारी केलेलं आलं जप्त करत … Read more

साताऱ्यात ‘स्वाभिमानी’ च्या तुपकरांची मोठी घोषणा; म्हणाले, प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात…

20240526 095603 0000

सातारा प्रतिनिधी | बुलढाणा येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर रात्री साताऱ्यात उशिरा दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्वाची घोषणा केली. “वाडा विरुद्ध गावगाडा अशी राज्यात तीव्र नाराजी आहे. राजकारणाच्या प्रवाहात विस्थापितांचे शोषण होत आहे, अशा विस्थापितांची मोट बांधण्यासाठी महाराष्ट्रभर लवकरच दौरा करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली ‘ही’ मागणी

Satara News 20240208 122811 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपुजनाला येणार आहेत. माण तालुक्यातील आंधळी धरणातून माणगंगा नदी प्रवाहित केली जाणार आहे. मोदींचे गुरुवर्य इनामदार यांचे मूळ गाव खटाव असून त्यांच्या तालुक्यातून आणि गावातून वाहणारी येरळामाई नदी देखील प्रवाहीत करावी. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी खटाला येण्याचे साकडे स्वाभिमानी शेतकरी … Read more

ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; सातारा जिल्ह्यात ‘या’ मार्गावर ‘चक्काजाम’

Swabhimani Shetkar Sangathan News 20231119 153834 0000 jpg

कराड प्रतिनिधी । कोल्हापुरात ऐन सणासुदीच्या काळात ऊस आंदोलनाचा भडका उडाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात देखील या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातारा-कोरेगाव रस्त्यावर … Read more

ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून स्वाभिमानी आक्रमक; ‘या’ तारखेपर्यंत कारखान्यांना आंदोलनाचा दिला थेट इशारा

Swabhimani News 20230928 100357 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सद्या साखरेचे भाव चांगले वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव देखील मिळणार आहे. अशात दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा तसेच २ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. तसे न केल्यास त्यानंतर आंदोलन करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने … Read more