राज्यातील MBBS म्हणजेच महागाई, बेरोजगारीसह भ्रष्टाचारी सरकारला हद्दपार करण्याची गरज : सुप्रिया सुळे
कराड प्रतिनिधी । विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही हे दुर्दैव आहे. मात्र, यावेळी महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे. या एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करुन पारदर्शक, भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करण्याची गरज असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी … Read more