सांगलीच्या ‘या’ आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; केली तारळी धरणातून पाणी सोडण्याची मागणी

Tarli Dam News jpg

सातारा प्रतिनिधी । उन्हाळा जवळ आल्या सध्या पाण्याची कमतरता जास्त भासू लागली आहे. अशांत सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत. या भागातील टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार सुमनताई आर. आर. पाटील, आमदार मानसिंग नाईक आणि आमदार अरुण लाड यांनी केली आहे. यासंदर्भात या आमदारांनी काल … Read more