जिल्ह्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे नुकसान; नेमकं कारण काय?

Satara News 75 jpg

सातारा प्रतिनिधी । शेतकरी काबाडकष्ट करून पीक पिकवतो. नंतर ते बाजारात घेऊन त्याची विक्री करतो. मात्र, त्याच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर तो खचून जातो. मग कष्टानं पिकवलेला पीक तो डोळ्यादेखत नष्ट करतो.अशी वेळ जावळी तालुक्यात प्रामुख्याने कुडाळ, आखाडे सोमर्डी, महू, शिंदेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यावर आली आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी … Read more