‘उमेद’ने सोडवला ‘फायनान्स’चा विळखा; संकल्प यात्रेत एकाच दिवसात 11 कोटी वाटप

Satara News 24 jpg

सातारा प्रतिनिधी । वंचित घटकांना मुख्य प्रावाहात आणण्याबरोबर मायक्रो फायनान्सच्या विळख्यात अनेक गरीब गरजू कुटुंबे अडकली आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानानने बचत गटाच्या माध्यमातून मोठा आधार देण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षात उमेद परिवारातील २ लाख पेक्षा जास्त कुटुंबांना सातशे आठ कोटी अर्थसहाय्य अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून दिले आहे. आज एका दिवसात विकसित … Read more