टिपू सुलतानच्या तलवारीवर आक्षेप नाही मग वाघनखांवर का?; शिंवेंद्राराजेंचा सवाल
सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा वध केला, या पराक्रमाची इतिहासात नोंद आहे. गणेशोत्सवात या प्रसंगावरील देखाव्यावर कुणी आक्षेप घेऊ नये. विजय मल्ल्याने इंग्लंडमधून टिपू सुलतानच्या तलवारीची खरेदी करून ती भारतात आणली. त्यावर कुठल्या इतिहासकार, इतिहासतज्ज्ञांनी आक्षेप घेतला नाही. मात्र, छ. शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी इतिहास घडवला, त्याबाबत … Read more