BRS जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका लढवणार; शंकरराव गोडसे यांचं मोठं विधान

jpg 20230709 221642 0000

कराड प्रतिनिधी : तेलंगणाचे राज्य सरकारने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतीबाबत तेलंगणा पंजाबच्याही पुढे गेले आहे. महाराष्ट्रातील शेतकरीही या पक्षाकडे आकर्षित होत असून आगामी काळात येणाऱ्या सातारा लोकसभेसह जिल्हय़ातील आठही विधानसभा मतदारसंघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका BRS (भारत राष्ट्र समिती) लढवणार आहे. बीआरएस हा कोणत्याही पक्षाची … Read more