जिल्ह्यातील धरणात पाण्याचा ठणठणाट; ‘इतके’ टक्के आहे पाणीसाठा

Satara News 72 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच टंचाईच्या झळा लोकाना सोसाव्या लागत आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने काही गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ लागला आहे. अशातच प्रमुख धरणांत केवळ ३२ ते ४८ टक्केच पाणी शिल्लक असून जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला आहे. सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा कमी … Read more

जिल्ह्याधिकारी डुडींच्या पाणी सोडण्याबाबत सूचना; सांगलीसह कराड तालुक्यातील ‘या’ गावाचा पाणी प्रश्न लागणार मार्गी

Satara News 56 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कृष्णा कालव्यात पाणी सोडण्याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले होते. त्यांच्या पत्रातील मागणीनुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कराड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. सातारा … Read more