कोयना धरणाचे दरवाजे आज 1 फूट 6 इंचाने उघडणार, पाणलोट क्षेत्रात झाला विक्रमी 707 मिलीमीटर पाऊस

Koyna Dam News 1

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी दुपारी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडले जाणार आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत. … Read more

परतीच्या प्रवासातील माऊलीच्या पालखीचा शेवटचा मुक्काम आज पाडेगावमध्ये

Phalatan News 20240725 094040 0000

सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे गुरुवार, दि. २५ रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाडेगाव माउलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. गुरूवार दि. २५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी पाडेगाव येथील माउली सभागृहात विसावत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत … Read more

फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दोन्ही राजे बंधूंवर साधला निशाणा; म्हणाले, त्यांचे मानसिक स्वास्थ्य…

Ranjit Naik Nimbalakar News 20240724 203651 0000

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यामधून जे मला मताधिक्य मिळालेले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये फलटण तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामुळे श्रीमंत रामराजे व त्यांच्या दोन्ही बंधूंसह संपूर्ण राजे गटाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असल्याची बोचरी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; धरणात 70.96 टीएमसी इतका पाणीसाठा

Koyna Dam News 1 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्यामुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णा नदीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात एकूण 55 हजार 522 पाण्याची आवक झाली असून धरणात 70.96 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर कोयना येथे 67 तर नवजाला 106 मिलीमीटर पर्जन्यमान झाला आहे. दरम्यान, कोयना धरणाचा पाणीसाठा … Read more

कराडात अज्ञातांकडून DP जैन कंपनीच्या ठेकेदाराच्या क्रेनसह 2 पोकलँडच्या काचांची तोडफोड

Karad News 1 1

कराड प्रतिनिधी । कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर ठेकेदार असलेल्या डीपी जैन कंपनीच्या सुमारे ८५ टन वजन असणाऱ्या क्रेनच्या चाकात अडकून तुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. या घडलेल्या घटनेनंतर आज बुधवारी सकाळी कराड मधील अज्ञात तरुणांनी ठेकेदाराची क्रेन व २ पोकलँडच्या काचांची तोडफोड कारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक … Read more

जिल्ह्यात पावसाने केले राैद्ररूप धारण; कोयना धरणातील पाणीसाठा 70 TMC च्या उंबरठ्यावर

Koyna Satara News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने राैद्ररूप धारण केल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीतील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे पश्चिमेकडील घाटमार्गात दरडी कोसळू लागल्या आहेत. नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलविले जात असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयना येथे १६२ तर नवजाला १५७ मिलीमीटर झाला आहे. दरम्यान, … Read more

जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या खासदार, आमदारांची महत्वाची बैठक; नेमकं कारण काय?

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यमान खासदार, आमदार तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठक उद्या गुरुवार दि. 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 वा आयोजित केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जुलै 2024 या अहंता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या … Read more

कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून; ‘अजिंक्यतारा’च्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली

Ajinkyatara News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. सातारा शहरातील किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कराड तालुक्यात भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे काही भाग वाहून गेला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यात रस्ता खचल्याच्याही घटना घडली आहे. सातारा शहरात बुधवारी पहाटेपासून पाऊस … Read more

रत्नागिरी – साताऱ्याला जोडणाऱ्या ‘या’ घाटाचा कोसळला रस्ता; तब्बल 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

Ratnagiri Satara News

सातारा प्रतिनिधी । सध्या पश्चायम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्याच्या आणि घाटाच्या नागमोडी छोट्या रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठे भागदाड पडण्याची घटना आज सकाळी घडली. रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळल्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल ४० गावांचा … Read more

मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 68.82 TMC पाणीसाठा

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयना धरणात सुद्धा पाण्याची झपाट्याने वाढ होत असून आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणाने 60 टीमसीचा टप्पा ओलांडला असून कोयना धरणाचा पाणीसाठा 68.82 टीएमसी झाला आहे. दरम्यान, कोयनेला … Read more

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीमध्ये सातारा जिल्हा राज्यात आघाडीवर

Satara News 2 1

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म नोंदणीत 2 लाख 84 हजार 218 फॉर्मची नोंदणी करून सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. या योजनेसाठी घरोघरी जावून नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी जिल्ह्यात योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई … Read more

सातारा जिल्ह्यात आल्याचा प्रश्न पेटला…! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आले वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड

Satara News 20240724 093646 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा सातारा सांगली औरंगाबाद या ठिकाणी अजूनही व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करूनच आल्याची खरेदी केली जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी प्रतवारी केलेलं आलं जप्त करत … Read more