शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्हा परिषद देणार पुरस्कार; ठराव समितीच्या सभेत निर्णय
सातारा प्रतिनिधी | शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पुरस्कार देण्यात येत होता. आता त्यामध्ये बदल करुन सेंद्रीय शेतीमध्ये फळे, पिके, फुले, दुग्ध यामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार असून त्यामध्ये अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने … Read more