जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांसाठी कृषी विभागाने केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन
सातारा प्रतिनिधी । राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे ई पीक पाहणी यादीमध्ये नाव असलेल्या शेतकरी बांधवानी, आपले आधार विषयक संमतीपत्र/ना-हरकत पत्र तयार करावे. आणि संबधित कृषि सहाय्यक्, कृषि पर्यवेक्षक ,मंडल कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे तत्काळ सादर … Read more