दबाव तंत्राच्या राजकारणातही काँग्रेस पक्ष तत्वांशी एकनिष्ठ राहिला : आमदार भाई जगताप

Congress Bhai Jagatap News jpg

कराड प्रतिनिधी । देशात झालेल्या दबावतंत्रााच्या राजकारणात देखील काँग्रेसने आपले लोकशाही विचार सोडले नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्या तत्त्वांची एकनिष्ठ राहिला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळी उर्जा दिसत आहे. याच बळावर राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष एक नंबरवर राहील, असा विश्वास काँग्रेसचे सातारा लोकसभा निरीक्षक, आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला. कराडात काँग्रेसचे सातारा लोकसभा निरीक्षक, आ. … Read more