सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विकास योजनेत घोटाळा, तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
सातारा प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या बामणोली वनपरिक्षेत्रातील कारगाव ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून, कागदोपत्री खरेदी दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक खुलासा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात असणाऱ्या समित्यांमधील भ्रष्टाचाराची … Read more