‘उबाठा’ची शिवसेना जिल्हयातील आनेवाडी टोलनाक्यावर करणार आंदोलन…
सातारा प्रतिनिधी | आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावरील टोल वसुलीच्या मुद्यावरून सातारा जिल्ह्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले. टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी उबाठा गटाचे पदाधिकारी सोमवार दि. 15 रोजी आनेवाडी टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत टोलमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, … Read more