पुनर्वसन कामांबाबत पालकमंत्री देसाईंनी प्रशासनास दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Shambhuraj Desai News

सातारा प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी, (जिंती), काहीर, या अतिवृष्टीमुळे भूस्खलन बाधित गावांच्या पुनर्वसनास शासनाने मान्यता दिली आहे. या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाअंतर्गत बाधित कुटुंबाना द्यावयाची प्रस्तावित असलेली 558 घरकुले व इतर सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ही कामे गतीने आणि दर्जेदारपूर्ण करा, असे निर्देश … Read more