“आता जीव गेल्यावर आमचं पुनर्वसन करू नका”; ‘या’ गावातील संतापलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडे विनंती

Morewadi In Satara Taluka

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पावसामुळे सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडून काही भाग खचला आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली असून आमचा जीव गेल्यावर पुनर्वसन करू नका,” … Read more

भूस्ख्लन, पुरातील बाधित 9 गावातील 614 कुटुंबांचे पुनर्वसन होणार; पालकमंत्री देसाईंच्या सूचना

Satara Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज जिल्ह्यातील विकासकामांची आढावा बाइतकं घेतली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भूस्ख्लन, पुरामुळे बाधित झालेल्या 9 गावातील 614 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांच्या घरांच्या कामाचा शुभारंभ सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात येणार असून त्याबाबत योग्य माहिती घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज … Read more