जिल्हयातील लाभार्थी कार्डधारकांना 31 ऑगस्टपर्यंत मिळणार जुलैचे रखडलेले रेशनधान्य

Satara News 20240813 085126 0000

सातारा प्रतिनिधी | अन्नधान्य वितरणासाठीच्या सर्व्हरमधील समस्या अद्यापही कायम असल्याने जुलैतील धान्यवाटप शिल्लक राहिले आहे. या धान्य वाटपास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 ऑगस्टपर्यंतच होती. २२ जुलैपासून सर्व्हरमधील तांत्रिक दोषामुळे पाॅज मशीनवर पावत्या निघत नव्हत्या. या अडचणीमुळे दुकानात धान्य असूनही दुकानदार ग्राहकांना धान्य देऊ शकत नव्हते. ग्राहकांना रांगेमध्ये तासनतास उभे … Read more