राजकारणातला सुसंस्कृतपणा आता हरवला आहे – रामदास फुटाणे

Satara News 20240109 103757 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | यशवंतराव चव्हाण ते मनोहर जोशी या मुख्यमंत्र्यांपर्यत राजकारणातील सुसंस्कृतपणा टिकून होता. मात्र, दुर्देवाने सध्याच्या राजकारणात सुसंस्कृतपणा टिकून राहिला नाही. माझी जात व धर्मापेक्षा माझा देश सर्वोच्च आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. परंतु, आता देश विचित्र दिशेने चालला असल्याचे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक व कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. जिल्हा … Read more