जिल्ह्यात दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्या; ‘स्वाभिमानी’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 79 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जनम्यमान झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने वाई आणि खंडाळा तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक मंडलात दुष्काळ जाहीर केला. मात्र, अजुनही सवलती लागू होत नाहीत. यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेरकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन दिले. “दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील … Read more

ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; सातारा जिल्ह्यात ‘या’ मार्गावर ‘चक्काजाम’

Swabhimani Shetkar Sangathan News 20231119 153834 0000 jpg

कराड प्रतिनिधी । कोल्हापुरात ऐन सणासुदीच्या काळात ऊस आंदोलनाचा भडका उडाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात देखील या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातारा-कोरेगाव रस्त्यावर … Read more