राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे राज्याचा कारभार सुरु राहणे अपेक्षित : आ. बाळासाहेब पाटील

Rajarshi Shahu Maharaj Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राला समतेचा विचार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिला. त्यामुळे त्यांची सर्वत्र जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते. सर्व जातीधर्माला, समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्यांची होती. आदर्श राजे म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या विचारांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या विचारांप्रमाणे खऱ्या अर्थाने राज्याच्या कारभाराची घौडदौड सुरू राहणे अपेक्षित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार … Read more