जिल्ह्याधिकारी डुडींच्या पाणी सोडण्याबाबत सूचना; सांगलीसह कराड तालुक्यातील ‘या’ गावाचा पाणी प्रश्न लागणार मार्गी

Satara News 56 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील कृष्णा कालव्यात पाणी सोडण्याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले होते. त्यांच्या पत्रातील मागणीनुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कराड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. सातारा … Read more