स्वतः च्या गावाला जोडणारा रस्ता नीट करू न शकणाऱ्याने विकासाच्या बाता करू नये; ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडे बोल

Satara News 20240729 071350 0000

सातारा प्रतिनिधी | रत्नागिरी आणि सातारा जिह्यांना जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात रस्त्याला भगदाड पडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह साताऱ्यातील 40 गावांचा संपर्प तुटला आहे. त्यामुळेच जीव धोक्यात घालून सध्या स्थानिक या घाटातून प्रवास करत आहेत. यावरून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. ‘लाडक्या बहीण भावांच्या लेकरांना असलेला धोका तुम्हाला दिसत नाही … Read more

रत्नागिरी – साताऱ्याला जोडणाऱ्या ‘या’ घाटाचा कोसळला रस्ता; तब्बल 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

Ratnagiri Satara News

सातारा प्रतिनिधी । सध्या पश्चायम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्याच्या आणि घाटाच्या नागमोडी छोट्या रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठे भागदाड पडण्याची घटना आज सकाळी घडली. रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळल्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल ४० गावांचा … Read more