केंद्र सरकारच्या इथेनॉल अन् कांद्याबाबतच्या निर्णय विरोधात ‘बळीराजा’ आक्रमक

Baliraja Farmers Association jpg

कराड प्रतिनिधी । केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या निर्णयाला बंदी घालण्याचा नुकताच एक निर्णय घेतला आहे. निर्णयामुळे आणि साखर व कांदा निर्यात बंदीमुळे साखर व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नाही त्यामुळे तेही शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात आज कराड येथील तहसील कार्यालय येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन … Read more

‘बळीराजा’च्या पंजाबराव पाटलांचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Punjabrao Patil Eknath Shinde News 1

कराड प्रतिनिधी । मागील 50 वर्षांमध्ये घडली नाही अशी घटना सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आषाढ महिना संपत आला तरी सुद्धा पावसाचा जोर दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी पेरणी केलेली उगवण उगवण्या इतपत सुद्धा पाऊस झालेला नाही. शेतकरी प्रत्येक वर्षी कर्ज काढून शेतीची मशागत व पेरणी करतो. यावर्षी सुद्धा कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी … Read more