शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्ह्यात आजपासून अनोखं अभियान सुरू

Satara News 20240101 135545 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने जिल्ह्यात आजपासून दि. 1 जानेवारी पासून जनसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानात शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल, अशी माहिती माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात बर्गे यांनी म्हटले आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा … Read more