सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरती हा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कराड प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे समाज माध्यमावर एक पत्र फिरत आहे की, कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमणे आहेत. ही जर बातमी खरी असेल तर कशा पद्धतीने सरकार चालत आहे? हा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय असू शकेल. तसेच खाजगी 10 कंपन्यांच्या मार्फत 70 हजार नोकर भरती करण्याचे सरकारने जीआर काढलेला आहे, हा जीआर सर्वत्र उपलब्ध आहे. सरकारचा … Read more