चांद्रयान 3 च्या यशात काले गावातील प्रवीणचाही हातभार; बजावली ‘ही’ मोठी भूमिका

pravin kumbhar ISRO

कराड प्रतिनिधी । २३ ऑगस्टला भारताने चांद्रयान 3 मोहीम फत्ते करून नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. भारताच्या या यशानंतर संपूर्ण देशात उत्साह साजरा केला जात असून भारतीय अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या ISRO च्या शास्त्रज्ञांचा गौरव केला जातोय. चांद्रयान ३ च्या या देदीप्यपणा यशात कराड … Read more