प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

Farmar News 1

सातारा प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्ती, कीड रोग इत्यादी कारणांने पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा नयोजणा कर्णवित केली जाते. पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्र शासनाने खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढे सुरु ठेवली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more