आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नागरिकांच्या हिताची : अभिषेक भोसले

Karad News 4 jpg

कराड प्रतिनिधी । देशातील प्रत्येक वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेद्वारे कोट्यवधी अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे. हि योजना खरोखरच नागरिकांच्या हिटाची असल्याचे … Read more