PM जनमन च्या माध्यमातून साताऱ्यातील 845 कुटुंबाना मूलभूत सुविधांचा लाभ

Satara News 20240112 122826 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांच्या प्रधानमंत्री जन मन योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८४५ कातकरी समाजातील कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब या लाभार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने … Read more

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी कुटुंबांना मिळणार महत्वाच्या सुविधा

Satara News 59 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना (PM-JANMAN) या योजनेची सुरवात दि. १५ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. हि योजना प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ९ मंत्रालयांद्वारे ११ विशेष बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील एकही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहू … Read more