सातारा जिल्ह्यात 43 हजार 500 वृक्षांची लागवड; ‘इतक्या’ ग्रामपंचायतींनी केले उद्दिष्ट पूर्ण

Satara News 54

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कृषी दिन ते जागतिक निसर्ग संवर्धन दिन या कालावधीत वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत विविध ग्रामपंचायतींनी 43 हजार 501 वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये 105 ग्रामपंचायतींचे किमान 100 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सातारा जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत … Read more