उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला; ‘इतके’ टक्केच पाणी शिल्लक

Urmodi Dam News

सातारा प्रतिनिधी । पाच दिवसांपासून वळिवाच्या पावसाची हजेरी लागत आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार ऊन पाऊस बरसत असला तरी काही धरणातील पाणी साठा मात्र, खालावला आहे. सातारा, माण आणि खटाव तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उरमोडी धरणातील पाणीसाठा खालावला असून धरणात सध्या १ टीएमसीपेक्षाही कमीसाठा आहे. ९ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील भागाला … Read more